कोल्हापुरातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा आहे

 कोल्हापुरातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा आहे 

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 90.20 दलघमी पाणीसाठा आहे
 आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी व रुई असे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. 
नजिकच्या कोयना धरणात 33.37 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 70.984 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.
 तुळशी 42.03 दलघमी, 
वारणा 425.93 दलघमी, 
दूधगंगा 310.50 दलघमी, 
कासारी 34.64 दलघमी, 
कडवी 26.67 दलघमी, 
कुंभी 36.41 दलघमी,
 पाटगाव 47.29 दलघमी, 
चिकोत्रा 17.12 दलघमी, 
चित्री 15.58 दलघमी, 
जंगमहट्टी 9.75 दलघमी, 
घटप्रभा 44.17 दलघमी, 
जांबरे 18.28 दलघमी, 
कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. 
राजाराम 15.3 फूट,
 सुर्वे 17.6 फूट,
 रुई 43 फूट,
 इचलकरंजी 39 फूट, 
तेरवाड 35.3 फूट, 
शिरोळ 28.3 फूट, नृ
सिंहवाडी 21 फूट, 
राजापूर 12.9 फूट 
तर नजीकच्या सांगली 6.9 फूट व 
अंकली 5.11 फूट अशी आहे.
Previous
Next Post »